Talk To Sahaja Yogis Date 17th January 1994 : Place Madras Seminar & Meeting Type Speech Language English CONTENTS | Transcript | 02 - 04 English Hindi Marathi || Translation English 05 - 06 Hindi 07 - 09 Marathi ORIGINAL TRANSCRIPT ENGLISH TALK Scanned from Divine Cool Breeze Today we are lost in the Shabad Jalam. We say mantras, we read books, there are Shaivaites and Vaishnavities. All these things to us have been important also because we thought by following these methods, we will achieve our moksha, our last goal. This way I must say that Indians are very alert and basically spiritually minded. They also know what is wrong and what is good. They also know what is dharma and what is not Dharma. They will do wrong things. They may take to things which are absolutely against their spiritual life, but in their heart of hearts they all know that this is wrong, but they can't help it. We have to understand that we are specially blessed by people who were our forefathers who were great seers, saints and incarnations and who gave so much time for the emancipation of our spiritual life. To them material life was not so important. Specially in the South I feel that people are deeply rooted into Dharma. I read about Shalivahana who met Christ once in Kashmir. Christ told him that 1 come from the Country of Malekshas. (Mal-iccha) means desire for filth. Their desire is towards mal not towards purity and I have come here because you people are absolutely Nirmal Pure. Shalivahan told him 'Why do you want to come here, You should go and work for those people who are malekshas'. We are different, type of people even today. Even in this Ghor kaliyuga atleast 70 percent people believe in God, have faith and fear of God. All this that we have is nothing but a kind of awe, a fear of the unknown. We don't know that God almighty is the ocean of compassion and love. We human beings have to achieve a state to know Him. We don't know God. We don't know ourselves. First we have to know ourselves. Once we know ourselves, then only we will know God. I have seen ritualistic behaviour in the South very much. I was surprised how people were doing everything with their heart, but they did not know why they were doing it. They have such Bhakti but such a blind Bhakti that it will lead them no where. I used to think that when will I be able to tell them to be beyond this. You have to have Shraddha and Shraddha is enlightened Bhakti. Unless and until you have your enlightenment the Bhakti has no meaning. Like this mike if it is not connected to the mains it has no meaning. Unless and until you connect it to this all pervading power of Divine Love which we call as Brahm- Chaitanaya Our Bhaktl has no meaning because there is no connection like telephoning to someone without the connection. The simple thing is that this connection, this Yaga has to take place. You might have read lots of books or may know so many things like Vedas. So what? Its like you have a headache and the doctor suggests a medicine, He writes the name of the medicine. You are reading the name of the medicine but are not taking the medicine, When are you going to take it ? Unless and until you take that you are not going to achieve by any chance whatever is promised to you, because it is such a deep ignorance about all these ideas we have learnt and has penetrated into us. Such a lot of ignorance. That ignorance is really like a ditch of no return. I have seen people who have Original Transcript : English read books after books. There are people who do one lakh mantras, fasting and reach nowhere. They are the most hot-tempered people or they have no joy in their heart. They leave their families come out of it and think that they have done a great sacrifice. God does not want all this non-sense. Why will God who is your father who is so compassionate and loving personality want you to suffer? Why should you suffer? By suffering how will you gain moksha is beyond me. If you take it the other way as Kabir has said. 'By starving if you are going to achieve your moksha then already there are many people who are starving in this country so they will all get their moksha. He says if by shaving your head you are going to get moksha then the sheep which is shaved every year should be there before you are there'. They all have made fun of them. They have all said all kinds of things for you to know that all these outside things are of no help. Of course you do it genuinely, because you want to have your liberation, your enlightenment. As mother, I tell you, you don't have to do all this. Please don't do it. First of all if you want to upset your mother you always say I will not have any food. So why do you want to do it. There is no need. So much importance is given to food. You get up at 4 am and go on chanting something and the whole house is up. a Apart from that the other influences are of false Gurus. Madras is full of them, everybody seems to be some sort of Guru slave. Everybody is a dikhit (got diksha from a guru) and tantrikas, when you have these bad Gurus they create such negativity that they cannot prosper. The Laxmi Tattwa goes out. Because of that the poverty will never go. Unless and until you get rid of all these horrible Gurus, WWe have them everywhere in India. But here But worse is Calcutta. the people are so simple and hero worshippers. As the Muslims have Jehad we are having Jehad against ourselves. We are killing ourselves, don't eat food, don't do this, do that all the time after our lives. God has created this world for your comfort and enjoyment. Why did he create this world if you had to go through such hell. In Sahaj Yoga you know your identity. You understand how glorious you are once you are connected to the mains you know what powers you have. How beautiful. you are within and you start respecting yourself. You don't have ego but you have a right idea about yourself. I'm so happy, I see so many people here who are willing to take to Sahaj Yoga, who are in Sahaj yoga. Of course it cures people, it has cured many people. Apart from that it also gives you mental peace. Emotionally you become a very balanced person, but above all you get the power to give realization to others. First you get your nirvichar samadhi and then you get your nirvikalpa samadhi. You all get it as soon as you are connected to the mains. Its a very remarkable thing. A Sahaja Yogi in Bangalore told me he was doing tissue culture. Only 50% is successful. But I am a Sahaja Yogi. I just stand here and give vibrations, they pass through the bottles and my success is 100%. He is a farmer he does not know even English but he says, 'Mother, there is such knowledge within myself I can feel it'. This is what one has to know that what you 3. Original Transcript : English are not. This is very important to know that we are not ordinary human beings. First of all you have come to this programme because you are seekers. You are special human beings. Then you get your realization. You get all your powers. You need not be a P.H.D. etc. You need not be a big successful person. Those who think they are very successful will never get realization, because they are lost to normal common sense, like bureaucrats, ministers, are very difficult. So how do they get it? They get it when they have from inside innately thing desire to achieve it. Just to feel that way, It is a such a remarkable thing that everything is tangible. Even the small children can tell you what's wrong with you, which chakra is bad. Its such a great discovery which we don't realize, may be because we have no sense of our spirituality. When I went to Russia, the oldest University in Leningrad, St.Petersburg University gave me a big award. They made me one of the 10 members of the University. I looked at the award and said I'm just a housewife. I'm not a Scientist'. One of the recipients of this award was Einstien. They said 'What has Einstein done. He has just managed the material side. He worked on matter, while you have worked on human beings'. Things are going to work out. You should all move out from all this kind of darkness and get into the light. See for yourself. What you are. First of all to be born in this country means you have really something special. Such a blessing, it is you have no idea. This mother earth, nowhere you will find such a mother earth in the whole world. But you have to have your realisation otherwise you cannot value it. That is why I want you to understand that even if you get your realisation, try to understand that you have achieved something exceptionally in life which you could not have had. Its tangible, you can find out on your finger tips about anyone, or yourself, theirs and your chakras. Such a big gift is there and I would request that you should utilize this gift by gifting it to others who have not received it. Thats the greatest thing you are to do and you will be joining into a very very big global group which is the living organisation of Sahaj Yoga. All over the world you will have friends. All over the World they will know you. As you are here in Sahaj Yoga you have to understand that all your customs, relations anything is respected. Nobody will say don't do this or don't do that. But you yourself will become your own Guru, because there is light in your attention. May God Bless You. What is the reason for man's existence. Question To be an instrument of God and to enjoy His blessings. Answer 4 HINDI TRANSLATION (English Talk) सारांश (Excerpt) Scanned from Hindi Chaitanya Lahari आज हम शब्द जाल में खो गाए हैं। हम मन्त्रों का उच्चारण करते हैं. पुस्तकें पढ़ते हैं, कोई शैव है, और कोई विष्णवी। ये परमात्मा के दैवी प्रेम की सरवंव्यापक शक्ति से नहीं जोड लेते तब सारी बातें हमारे लिए इसलिए महत्वपूर्ण थीं क्योंकि हमने सोचा तक भक्ति अर्थहीन है। अतः सर्वसाधारण बात यह है कि योग था कि इन विधियों से हम अपने अन्तिम लक्ष्य, मोक्ष को प्राप्त घटित होना आवश्यक है। चाहे आपको शास्त्रों और वेदों का जान कर सकेंगे इस प्रकार मेरे विचार से भारतीय अत्यंत चूस्त एवं हो, बिना योग के सब अर्थहीन है। भूलभूत रूप से आध्यात्मिक हैं। वे जानते हैं कि अच्छा क्या है, और बुरा क्या है। धर्म अधर्म को भी वे जानते हैं। आध्यात्मिक जीवन के वे कार्य करते हैं। परन्तु अपने हृदय में वे जानते हैं कि ऐसा आपको लिख कर दे तो उसे खाने की अपेक्षा आप उसका नाम करना अनचित है। पर वे लाचार हैं। हमें यह समझना चाहिए कि हमारे पूर्वज महान दृष्टा, संत एवं अवतरण थे जिन्होंने हमारे आत्मसाक्षात्कार को प्राप्त किये आप अपने जन्म सिद्ध अधिकार आध्यात्मिक उत्थान के लिए बहुत समय लगाया। हमें उनका आशीर्वाद प्राप्त है। हमारे पर्वजों के लिए भौतिक जीवन का के गहन अज्ञानान्धकार में हम धस चुके हैं। यह अज्ञान एक बहुत महत्व नहीं था। दक्षिण में मझे लगता है कि लोग धर्म में गहते खाई है। जिससे निकलना अत्यंत दश्कर हैं। मैं ऐसे लोगों बहुत ही गहन उतरे हुए हैं। मैं शालीवाहन के बारे में पढ़ती हैं जिनकी भेंट कश्मीर में एक बार ईसा मसीह से हुई ईसा मसीह ने उन्हें बताया कि "मैं मलेच्छों (मल + इच्छा) के देशों से आया हूँ हाता। उनका स्वभाव बहुत ही उग्र है, और उनके हृदय में अर्थात जहां के लोग मल की इच्छा करते हैं उनकी इच्छा मल की है पवित्रता की नहीं। और मैं यहां इसलिए आया हूँ क्योंकि और सोचत है कि उन्होंने, महान त्याग किया है। परामात्मा इस आप लोग पूर्णतया निर्मल हैं। तो शालीवाहन ने उनसे कहा प्रकार की मूखेतापूर्ण बातें नहीं चाहते। परमात्मा जो कि आपके आप यहां क्यों आना चाहते हैं, आप को तो जा कर मूलेच्छ पिता है, अति करूणा एवं प्रेम मय हैं, क्यों आपको दरखी देखना लोगों के हित के लिए कार्य करना चाहिए।" आज भी हम भिन्न प्रकार के लोग हैं। इस घोर कलयुग में भी कम से कम 70 प्रतिशत लोग परमात्मा में विश्वास करते है। परसात्मा के प्रति किस प्रकार आप मोक्ष को प्राप्त कर पाएंगे? जैसे कबीरदास जी जुड़ा हो तो यह अर्थहीन है। अपनी भक्ति को जब तक हम जैसे आपको यदि सिर दर्द हो और डाक्टर कोई औषधी उच्चारण करते रहें। कब आप इस औषधी को लेंगे? बिना को किसी भी तरह से प्राप्त नहीं कर सकते क्योंकि मिथ्या बिचारों को जानती हैं जिन्होंने ढेरों पुस्तके पढ़ी हैं। कुछ लोग एक लाख मन्त्रोच्चारण करते हैं, व्रत करते हैं। परन्त उन्हें कोई लाभ नहीं आनन्द बिल्कल नहीं है। परिवार को त्याग कर वे चले जाते हैं। चाहेंगे? आप दख क्यों उठाएं? मैं नहीं समझ सकती कि दख उठाने से उनकी श्रद्धा है तथा उसका उन्हें भय है। ने कहा है कि व्रत करने से यदि मोक्ष प्राप्त होता तो भारत के केवल दरिद्र लोग ही मोक्ष को प्राप्त कर पाते। सिर मंडाने से यदि मोक्ष प्राप्त होता तो भेडें, जिनकी ऊन हर साल उतार ली जाती है, को ही मोक्ष प्राप्त होता। इन लोगों ने इन सब कर्म काण्डों का उपहास करके आपको यह बताने की चेण्टा की है कि इन बाह्य कार्यों से आपको कोई लाभ न होगा। निसंदेह आप ये सब कर्मकाण्ड बड़ी तत्परता से करते हैं क्यों कि आप आत्मसाक्षात्कार एवं मोक्ष प्राप्त करना चाहते हैं। माँ होने के नाते में आपको बताती हैं कि आपको यह सब कर्म काण्ड नहीं करने हैं। कृपया ऐसा ने करें। माँ को यदि आपने सताना हो तो आप कहते हैं कि मैं खाना नहीं खाऊंगा। ऐसा आप क्यों करना चाहते हैं? इसकी कोई आवश्यकता नहीं। भोजन को इतना महत्व देना अनावश्यक हैं मन्त्रोच्चारण द्वारा आपका परे घर को सिर पर उठा लेना कहा तक उचित है? ये जो भावना हमारे अन्दर है यह मात्र एक भय हैं। किसी अनजानी शक्ति का भय। हम नहीं जानते कि सर्वशक्तिमान परमात्मा करूणा एवं प्रेम के सागर हैं। हम मानवों को चाहिए कि परमात्मा को जानने की अवस्था को प्राप्त करें। हम परमात्मा को जानते महीं है। हम स्वयं को भी नहीं जानते। पहले हमें स्वयं को जानना होगा इसके उपरान्त ही हम परमात्मा को जाने जाएंगे। दक्षिण भारत में मुझे अल्याधिक कर्मकांड नजर आया है। मैं आश्चर्यचकित थी कि कितने हुदय पूर्वक लोग सभी कुछ कर रहे हैं। पर वे ऐसा करने का कारण नहीं जानते। उनकी यह अन्ध श्रद्धा है, अन्ध श्रद्धा उन्हें कहीं भी नहीं ले जाएगी। मैं सोचा करती थी कि कब मैं उन्हें यह बता पाऊंगी कि आपको इस अन्ध श्रद्धा से ऊपर उठना है। श्रद्धा आप में होनी चाहिए पर श्रेद्धा तो ज्ञान सम्पन्न भक्ति होती है। बिना ज्ञान सम्पन्नता (बोध) के भक्ति अर्थ-हीन है। जैसे यह माइक्ोफोन यदि अपने स्रोत ने न । प्रतः चार बजे उठ कर 5 Hindi Translation (English Talk) इसके अतिरिक्त झूठे गुरुओं का भी प्रभाव है। मद्रास इनसे भरा पड़ा है। हर व्यक्ति किसी गुरु का दास है। कलकत्ता का तो और भी बुरा हाल है। हर व्यक्ति ने किसी न किसी गरू से दीक्षा ले रखी है। कगरुओं या तान्त्रिकों के चक्कर में आप आ जाते हैं तो आप समुद्ध नहीं हो सकते। लक्ष्मी तत्व बाहर चला जाता है। और ऐसा होने पर निर्धनता पीछा नहीं छोड़ती। अतः इन कगरुओं से पीछ़ा छुड़ाएं। पूर्ण भारत वर्ष इन से भरा पड़ा है। परन्तु यहां के लोग इतने सीधे हैं कि इनकी पूजा किये चले जा रहे हैं। आवश्यक नहीं। अफसर, मंत्री आदि लोग सर्वसाधारण विवेक को खो देते हैं और उन्हें आत्मसाक्षात्कार देना बहुत कठिन हो जाता है। स्वयं को बहुत सफल मानने वाले लोगों को कभी आत्मसाक्षात्कार प्राप्त नहीं होगा। शुद्ध इच्छा के बिना आत्मसाक्षात्कार प्राप्त नहीं हो सकता। यह इतनी विशेष चीज है कि इसमें सभी कुछ वास्तविक है। छोटे-छोटे बच्चे आपको बता सकते हैं कि आपको क्या समस्या है और आपका कौन सा चक्र खराब है। यह इतनी महान खोज है, इसका हम अन्दाज नहीं लगा सकते, सम्भवतः अपने अध्यात्म विवेक के अभाव के कारण। रूस में जब में गई तो लैनिन ग्राड के प्राचीनतम जिस प्रकार मसलमान लोग जहाद करते हैं उसी प्रकार हम विश्वविद्यालय, सेंट पीटर्सबर्ग विश्वविद्यालय में मुझे एक बहुत बड़ा इनाम दिया। विश्वविद्यालय के दस सदस्यों में उन्होंने मुझे भी स्थान दिया। इनाम को देख कर मैंने कहा कि "मैं तो मात्र घरेलू स्त्री हूँ। मैं कोई वैज्ञानिक नहीं।" इस इनाम को पाने वालों में से एनस्टोइन भी थे। यही इनाम एनस्टाइन को भी दिया गया था। वे कहने लगे कि एनस्टाइन ने क्या किया है? उसने केवल भौतिक पक्ष को ही सम्भाला है। एनस्टाइन ने तो केवल भौतिक पदार्थ पर ही कार्य किया है, परन्त आपने तो जीवित मानव पर भी अपने विरूद्ध जहाद कर रहे हैं। खाना मत खाइए, यह मत कीजिए, वह मत कीजिये, इस प्रकार अपने जीवन के पीछे पड़े हैं और अपनी हत्या कर रहे हैं परमात्ना ने इस विश्व की सष्टि आपके सुख एवं आनन्द के लिए की है। इस प्रकार के नर्क में ही यदि आपने रहना है तो परमात्मा ने संसार को क्यों बनाया? सहजयोग में आप अपने व्यक्तित्व को पहचानते हैं। आप समझ जाते हैं कि आप कितने गरिमामय है अपने स्रोत से जड़ने के बाद आप अपनी शक्तियों को जान जाते हैं। आपको समझ आ जाता है कि अपके अन्दर कितना सौन्दर्य है और आप अपना सम्मान करने लगते हैं। आपमें अहमू नहीं आता परन्त अपने विषय में आप उचित आंकलन करने लगते हैं। 1. कार्य किया है। सारे कार्य फलीभूत होंगे इस प्रकार के अन्धेरे से निकलकर आप सब प्रकाश में आएं स्वयं चीजों को देखें। आप क्या हैं। इस देश में जन्म लेना ही एक विशेष बात है। यह इतना बड़ा वरदान है, जिसकी आप कल्पना भी नहीं कर सकते। इस देश जैसी भूमि आपको परे विश्व में नहीं मिल सकती परन्तु आत्मसाक्षात्कार को प्राप्त किये बिना आप इसका मूल्यांकन नहीं कर सकते। इसी लिए मैं चाहती हैं कि आप यह समझे कि आत्मसाक्षात्कार के रूप में आपने जीवन में बहुत बड़ा वरदान पा लिया है। यह में बहुत प्रसन्न हैं कि यहां पर बहत से लोग सहजयोग में हैं और सहजयोग को स्वीकार करने के लिए तैयार हैं। निसंदेड सहजयोग रोग दर करता है इससे बहुत से लोग रोग-मुक्त हुए। इसके अतिरिक्त यह आपको मानसिक शान्ति प्रदान करता है। भावनात्मक रूप में भी आप अत्यंत संतुलित व्यक्ति वन जाते हैं. हूँ आ जाती हैं। पहले आप निर्विचार समाधि को प्राप्त करते हैं और वास्तविकता है, अपनी अंगलियों के छोरों पर आप किसी को. फिर निर्विकल्प समाधि प्राप्त करते हैं। स्रोत में जुड़ते ही आप को यह सब वरदान प्राप्त हो जाते हैं। बंगलौर का एक सहजयोगी मझे बता रहा था कि वह ऊतक जीवाण समह (टिश कल्चर कर रहा है जो कि केवल पचास प्रतिशत ही सफल होता है। परन्त में एक सहजयोगी हैँं। मैं यहां खड़ा हो कर चैतन्य लहरियाँ देता हूँ विश्वव्यापक समूह, सहजयोग जीवन संस्था का एक हिस्सा और चैनन्य मेरी बोतलों में बहने लगता है और मझे बन जाएगे। पूरे विश्व में आपके मित्र होंगे. परे विश्व में लोग शत-प्रतिशत सफलता प्राप्त होती है। यह एक किसान है जो अंग्रेजी भाषा तक नहीं जानता। वह कहता है कि श्री माता जी मर अन्दर एसा ज्ञान है, जिसे मैं अनुभव कर सकता है। इस चीज को हमं जानना है। यह समझना अल्यंत आवश्यक है कि हम साधारण मानव नहीं है। सर्वप्रथम आपको इस कार्यक्रम में बन जाएगे परमात्मा आपको धन्य करे। उपस्थित होना होगा क्योंकि आप जिज्ञास हैं। आप विशिष्ट अपने और अन्य लोगों के चक्रों के विषय में जान सकते हैं। यह ऐसा बरदान है। और मैं प्रार्थना करूंगी कि दसरों को आत्म साक्षात्कार देने के लिए इसका उपयोग करें। यही महानतम कार्य है जो आपने करना है। और तब आप आपको जान जाएंगे। एक सहजयोगी होने के नाते आपको यह जानना है कि आपने सहजरीती रिवाज और सम्बन्धों का सम्मान करना है। कछ करने या न करने के लिए कोई आपसे न कहेगा। परन्त चित्त प्रकाशित होने के कारण आप स्वयं के गुरू प्र. मानव अम्तित्व का क्या कारण है? मानव है। तब आपका आत्मसाक्षात्कार प्राप्त हाता है और अपनी मभी शक्तिया प्राप्त हो जाती हैं । इसके लिए पी. एच.डी होना आवश्यक नहीं, बहुत अधिक मफल व्यक्त होना भी ऊ. परमात्मा के उपकरण बनने और परमात्मा के आशीर्वा्द का आनन्द उठाने के लिए तलि MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from MarathiChaitanya Lahari आजकाल आपण शब्द-जंजाळामधें हरवलो आहोत. आपण मंत्र-पठण करतो. ग्रंथ पारायण करतो , आपल्यामधें शैवपंथी आणि वैष्णवरपंथी आहेत. या सर्व गोष्टींना आपण महत्त्व देतो कारण हे सर्व केल्यानें आपल्याला मोक्ष मिळणार - अंतिम साध्य अशी आपली समजूत झालेली असते. या वावतीत भारतीय लोक तत्पर असतात. ते मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे असतात. योग्य काय अयोग्य काय हे पण ते जाणतात , धर्म आणि अधर्म यातील फरक पण ते जाणतात. ते कांही चूका करतील किंवा धार्मिक शिकवणूकीच्या विरोधात असलेल्या गोष्टीकडे वळतील : पण त्याचवरोबर आपण ही चुक करत आहोत ही बोच त्यांच्या हृदयांत आत दडलेली असते पण त्या बावतीत काय कराव हे त्यांना कळत नाही. आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आपल्या पूर्वजांकडून जे थोर महात्मे. संत आणि अवतारी पुरूष होते. विशेष कृपाशीर्वाद मिळाले आहेत, त्यांनी आपल्या अध्यात्मिक उन्नतीकरता खूप वेळ आणि श्रम खर्च केले आहेत त्यांना ऐहिक जीवनाबद्दल आस्था नव्हती. आपल्याकडे विशेषतः दक्षिण भारतातले लोक बरेच धार्मिक प्रवृत्तीचे असतात. मी वाचलेलं आठवतं की शालिवाहनाला काश्मीरमधे खिस्त भेटले होते. खरस्तांनी सांगितलं " मी म्लेच्छांच्या देशांतून आलो : (मल- इच्छा म्हणजे वाईट, घाणेरडी इच्छा) त्यांना वाईटाचीच इच्छा असते-चांगल्या गोष्टीची मुळीच नाही. तुमच्याकडचे लोक निर्मल शुध्द आहेत म्हणून मी इकडे आलो. शालिवाहन म्हणाले" तुम्ही इकडे येऊन काय करणार ? तुम्ही म्लेंच्छ लोकांवरोवरच राहून त्यांच्यासाठी कांहीतरी करा." आपण आजही जरा वेगळ्या प्रकारचे लोक आहोत.सध्याच्या या भयंकर कलियुगांतही सत्तर टक्के लोक देवावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यांना देवावद्दल श्रध्दा आहे आणि भीति पण. आपल्या लोकांची ही प्रवृत्ती खरं म्हणजे ज्याला आपण जाणूं शकत नाही त्याच्यावद्दलची . अतर्क्य वस्तूवद्दल असावी तशी भीती आहे. ईश्वर म्हणजे प्रेमाचा व करूणेचा सागर आहे हे आपण ओळखत नाही. आपण मानवप्राण्यांना त्याच्यासाठी एका विशिष्ट अवस्था मिळवावीं लागते. आपण देवाला ओळखत नाहीच पण स्वतःलाही ओळखत नाही. आपण प्रथम आपल्यातील 'स्व' लाच ओळखायला पाहिजे. आपल्या स्वरूपाची औळख पटल्यावरच आपण ईश्वराला ओळखू शकू, मी वा दक्षिण प्रदेशांत कर्मकाण्ड खूप चाललेलं पाहते.हे सर्व अगदी मनापासून करणारे लोक पाहून मला आश्चर्य वाटलं ; पण आपण हे का करतो है खरं म्हणजे त्यांना कळत नाही. हे सर्वकांही श्रद्धेने चालतं पण ती डोळस श्रद्धा नसल्यामुळे त्यांतून पदरांत कांही पड़त नाही. या लोकांनी याच्या पलीकडे जायला हवं हे त्यांना कसं पटवायचं हा मी विचार करू लागले. Marathi Translation (English Talk) तुमच्याजवळ श्रध्दा हवीच पण ती श्रध्दा प्रकाशित असायला हवी. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रकाशित होत नाही तोपर्यंत या भक्तीला अर्थ नाही. हा मायक्रोफोनच बघा ना : जोपर्यंत विजेच्या प्रवाहाशी तो जोडला जात नाही तोपर्यत त्वाचा काय उपयोग होणार ? तसंच जोपर्यंत भक्तीमधून तुम्ही यासर्व व्याप्त - ईश्वरी प्रेमशक्तीशी ब्रह्मचैतन्य जोडले जात नाही तोपर्यंत भक्तीला अर्थ राहणार नाही. कारण ते एखाद्या तार तोडून टाकलेल्या टेलिफोनसारखं असतं. हा वोग व्हायलाच हवा ही अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही पुष्कळ ग्रंथ वाचा वेदांचा अभ्यास करा, कांही उपयोग नाही.जसं तुम्ही डोकं दुखतं म्हणून डॉक्टरकडे गेलात , त्याने औषधाचं नांव लिहून दिलं, तुम्ही वाचलं पण औषध घेतलं नाही.हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्यासाठीच वाढून ठेवलेल तुम्हाला मिळणार नाही. कारण केवळ अज्ञानामुळेच या सर्व समजुती आपल्यामधे रूजून गेल्या आहेत.केवढ अज्ञान! एवढे अज्ञान म्हणजे बाहेर पड़ायला वाव नसणारा खड्डाच. खूप पुस्तकं वाचलेले लोक मी पाहिले आहेत ; लाख लाख मंत्र म्हणणारे, उपास-तापास करणारे लोकही असतात. पण त्यांना कांहीच मिळालं नाही.ते जास्तच शीघ्र-कोपी असतात किंवा त्यांच्या अंत:करणांत आनंद नसतो. ते घरदार प्रपंच सोडून जातात. त्यांना बाटतं आपण खूप त्याग केला आहे. परमेश्वराला हा मूर्खपणा पसंत नाही जर परमेश्वर तुमचा पिता आहे . जो करूणा व प्रेमाचा सागर आहे त्याला तुम्ही दुःखी असलेलं कसं चालेल ? तुम्ही कष्ट का करून घ्यायचे? कप्ट केल्यानेंच मोक्ष कसा मिळतो हे मला तर समजतच नाही. दुसर्या दृष्टीने बघितलं तर जसं कबीर म्हणाले होते की " जर उपास करून मोक्ष मिळणार असेल तर आपल्या देशांत उपाशीपोटी असलेले खूप लोक आहेत त्यांना पण मोक्ष मिळायला हवा. जर मुंडन करून मोक्ष मिळणार असेल तर विचार्या शेळ्या. ज्यांचं दर वर्षी मुंडन होतं त्या तुमच्या आधीच तिथे पोचतील ". सर्व संतांनी या कर्मकाण्डावर उपहास केला आहे. त्या सर्वांनी वेगवेगळ्या तहांनी तुम्हाला सांगितलं की या बाह्यातल्या कर्मकाण्डांचा कांही उपयोग नाही. तुम्ही ते सर्व प्रामाणिकपणे करतां हे खरं कारण त्यांतून तुम्हाला मोक्ष मिळवायचा असतो, साक्षात्कार हवा असतो. आई म्हणून मी तुम्हाला सांगते की हे सर्व करायची जरूर नाही. हे सर्व बंद करा. आता तुम्हाला आईला त्रास द्यायचा असेल तर प्रथम तुम्ही म्हणाल की मी जेवणार नाही. तर मग तर तुम्ही है सर्व का करता ? त्याची कांही जरूरी नाही. अन्नाला आपण फार महत्त्व दिलं आहे. पहाटे चार वाजतांच उठून मत्र म्हणायला सुरूवात होते व सर्व घर गजबजायला लागतं. आणखी एक प्रकार म्हणजे खोट्या गुरुंच्यामुळे तुमच्यावर होणारे परिणाम, प्रभाव, मद्रासमधे तर हे फारच आहे : प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गुरुचा गुलाम असतो. कलकत्ता तर त्यापेक्षा भयंकर प्रत्येकाला कुठल्या तरी गुरूची वा तांत्रिकाची दीक्षा मिळालेली असते. अशा खोट्या गुरूंच्या प्रभावामुळे तप्हतहेच्या बाधा होतात आणि त्यांची उन्नति होत नाही. त्यांचं लक्ष्मीत्त्वच विघडतं. म्हणून ही गरीबी कधीच संपणार नाही , जोपर्यंत या खोट्या व अघोरी गुरुंचा प्रभाव संपत नाही. भारतात सगळीकडे असे गुरु सापडतील. इथले लोक मात्र साधे आहे व महात्म्यांचा आदर करणारे आहेत. जसा मुसलमान लोक जेहाद करतात तसं आपण आपल्यावरोवर जेहाद करायला निघालो आहोत. आपण आपलाच नाश करत आहोत. उपास करा, हे करू नका ते करा - सारख रोजचं आपल्या पाठीमागे आहेच. परमेश्वराने हे जग तुमच्या सुखाकरतां, आनंदाकरता निर्माण केलें आहे. जर तुम्हाला एवढा त्रास करून घ्यायचा असेल तर त्याला है सुंदर जग निर्माण करायची काय जरूर होती? सहजयोगांत तुम्हाला तुमची खरी ओळख झालेली आहे.या परमचैतन्याबरोबर योग झाल्यावर तुम्ही किती उच्च स्थितीवर आहात. तुमच्यात काय काय शक्ती जागृत झाल्या आहेत है तुम्ही जाणता. तुम्ही आतून किती सुंदर होता आणि आपल्या स्वरूपाचा आदर करू लागता. तुमच्यामधे अहंकार रहात नाही पण स्वतःवद्दल योग्य ती समज निर्माण होते. इथे सहजयोगी झालेले इतके लोक बघून आणि अजून पुष्कळ जण सहजयोग करायला उत्सुक असल्याचं पाहून मला फार समाधान झालं आहे.सहजयोगामधून पुष्कळ लोकांचे आजार बरे झाले आहेत. पण त्याहीपेक्षा तुम्हाला मानसिक शांति मिळाली आहे.मानसिक दृष्टया तुम्ही पूर्णपणे संतुलनात येता आणि सर्वात मोठे म्हणजे तुम्ही दुसर्याला आत्मसाक्षात्कार देऊ शकता. प्रथम तुम्हाला 8. Marathi Translation (English Talk) निर्विचार समाधी मिळते व नंतर निर्विकल्प समाधी प्राप्त होते परमचैतन्यावरोबर तुमचं संधान झाल्यावरच ही अवस्था तुम्हाला मिळते. ही एक प्रशंसनीय गोष्ट आहे. बंगलोरमधील एक शास्त्रज्ञ टिश्यू-कल्चर करतात. त्यांनी मला सांगितलं की " मला ५० टक्के यश मिळायचं. मी सहजयोगी आहे : यश मिळतं " तसाच एक साधा शेतकरी, ज्याला इंग्रजी भाषा मुळीच येत नाही, म्हणाला माताजी, मला आता इतकं ज्ञान मिळालं आहे की मला आंतून ते जाणवतं." म्हणून तुम्ही कोण नाहीत ते तुम्ही प्रथम ओळखलं पाहिजे ; म्हणजे तुम्ही आता नुसते साधे मानव नाहीत ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही बा प्रोग्रामला आलात म्हणजे तुम्ही साधक आहात, विशेष माणसं आहात.मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार गिळाला , सर्व शक्त्या मिळाल्या. तुम्ही त्याकरतां पी.एच.डी.पंडित किंवा आणखी कोणी मोठा अधिकारी असायला हबं असं नाही. ज्यांना आपण कोणी विशेष व्यक्ती आहोत असं वाटतं त्यांना हा अनुभव मिळणार नाही : कारण त्यांना साधारण व्यवहार ज्ञान हरवलेलं असतं. उदा.मंत्री राजकारणी इ.लौकांना हे अवघड जातं. मग त्यांना हे कसं प्राप्त होणार? जेव्हां त्यांना आंतून ही शुध्द इच्छा होईल तेव्हा. तसं प्रामाणिकपणे वाटेल तेव्हा हे सर्व इतकं महान आहे की त्यामध्ये अशक्य असं काही नाहीच अगदी लहान मुलं पण तुम्ही कुठे चुकत आहांत. कुठले चक्र खराब आहे हे तुम्हाला सांगतील हा मोठा शोध आपल्याला सहज मिळण्यासारखा आहे म्हणून आपण ते लक्षांत घेत नाही. कदाचितु आपल्यांतच ही ईश्वरी देणगी आहे कनी आपल्याला कल्पनाच नसावी. मी रशियांत गेले होते तेव्हा लेनिनग्राडमधील सेन्ट पीटर्सवर्ग या सगळ्यांत जुन्या विद्यापीटाने माझा सन्मान केला आणि त्या विद्यापीठाच्या दहा लोकांच्या मंडळात मला सभासद केलं तेव्हा ते पाहून मी म्हणाले मी एक साधी गृहिणी आहे कोणी शास्त्रज्ञ नाही." आईन्स्टाईनला हा मान मिळाला होता.ते म्हणाले " आईन्सटाइनने काय केलं ? तर त्याने फक्त सृष्टीच्या जड कार्याकडे लक्ष दिलं. त्यांने अणूवर जड़ द्रव्यावर अस केला. तुम्ही जिवंत मानवावंर कार्य करत आहांत." हे सगळे घटित होणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या अंधारात चालत होतात त्यांतून वाहेर पडून प्रकाशांत यायचं आहे. तुम्हीच तुमच्याकडे वघा आणि स्वतःला ओळखा. सर्वप्रथम तुम्ही या देशांत जन्माला आलांत त्याअर्थी तुम्ही काही तरी पुण्यच केलेलं असणार. ही केवढ़ी मोठी कृपा तुमच्यावर झाली आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही जिथे आता बसला ती भूमि इतकी पवित्र भूमिभाता आहे की जगांत दुसरीकडे इतकी पुण्पवान भूमि नाही. पण तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय या गोष्टीची किंमत व महति समजणार नाही.म्हणून मी तुम्हाल नीट समजावून सांगत आहे की जरी तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला तरी लक्षांत घ्या की तुम्हाला जीवनांतील अनमोल अस कांही प्राप्त झालं आहे जे एरवी तुम्हाला मिळणं शक्य नव्हतं. आधी नुसत उभं राहू मी त्यांना चैतन्यलहरी देतो. आता मला १००टक्के तमचं हैं पण ते सत्य आहे; स्वतःबद्दल किंवा दूसर्यायद्दल स्वत:च्या किंवा दुसर्यांच्या चक्रांवद्दल सर्व कांही तुम्हाला हाताच्या बोटांवर समजेल. है तुम्हाला एक फार मोठ वक्षिस मिळालं आहे आणि लेच दुसऱ्या लोकांना. ज्यांना अजून ते प्राप्त नाही, देणे हाच त्याचा खरा उपयोग आहे. ही गोष्ट केलीत तर तुमच्या हातून फार मोठे कार्य घडल्यासारखं होईल व सार्या विश्वाच्या या मोठ्या सागरामध्ये मिसळून जाल कारण तीच या सहजयोगाची जिवंत संघटना आहे. मग जगभर तुम्हाला मित्र भेटतील, सर्व जगांतले लोक तुम्हाला ओळखतील. तुम्ही सहजयोगांत आल्यानंतरही तुमचे रिवाज, नातलग वगैरे सर्वांचा आदर ठेवला जाईल. हे नका करू, ते नका करू असं कोणी म्हणणार नाही. तुम्हीच तुमचे स्वतःचे गुरू व्हाल कारण आता तुमच्या चित्तात प्रकाश आला आहे. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. प्रश्न : माणसाच्या आयुष्याचा खरा अर्थ कोणता ? उत्तर : परमेश्वरी कार्याचं साधन बनणे आणि त्याच्या आशीर्वादाने पावन होणे. ---------------------- 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page0.txt Talk To Sahaja Yogis Date 17th January 1994 : Place Madras Seminar & Meeting Type Speech Language English CONTENTS | Transcript | 02 - 04 English Hindi Marathi || Translation English 05 - 06 Hindi 07 - 09 Marathi 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page1.txt ORIGINAL TRANSCRIPT ENGLISH TALK Scanned from Divine Cool Breeze Today we are lost in the Shabad Jalam. We say mantras, we read books, there are Shaivaites and Vaishnavities. All these things to us have been important also because we thought by following these methods, we will achieve our moksha, our last goal. This way I must say that Indians are very alert and basically spiritually minded. They also know what is wrong and what is good. They also know what is dharma and what is not Dharma. They will do wrong things. They may take to things which are absolutely against their spiritual life, but in their heart of hearts they all know that this is wrong, but they can't help it. We have to understand that we are specially blessed by people who were our forefathers who were great seers, saints and incarnations and who gave so much time for the emancipation of our spiritual life. To them material life was not so important. Specially in the South I feel that people are deeply rooted into Dharma. I read about Shalivahana who met Christ once in Kashmir. Christ told him that 1 come from the Country of Malekshas. (Mal-iccha) means desire for filth. Their desire is towards mal not towards purity and I have come here because you people are absolutely Nirmal Pure. Shalivahan told him 'Why do you want to come here, You should go and work for those people who are malekshas'. We are different, type of people even today. Even in this Ghor kaliyuga atleast 70 percent people believe in God, have faith and fear of God. All this that we have is nothing but a kind of awe, a fear of the unknown. We don't know that God almighty is the ocean of compassion and love. We human beings have to achieve a state to know Him. We don't know God. We don't know ourselves. First we have to know ourselves. Once we know ourselves, then only we will know God. I have seen ritualistic behaviour in the South very much. I was surprised how people were doing everything with their heart, but they did not know why they were doing it. They have such Bhakti but such a blind Bhakti that it will lead them no where. I used to think that when will I be able to tell them to be beyond this. You have to have Shraddha and Shraddha is enlightened Bhakti. Unless and until you have your enlightenment the Bhakti has no meaning. Like this mike if it is not connected to the mains it has no meaning. Unless and until you connect it to this all pervading power of Divine Love which we call as Brahm- Chaitanaya Our Bhaktl has no meaning because there is no connection like telephoning to someone without the connection. The simple thing is that this connection, this Yaga has to take place. You might have read lots of books or may know so many things like Vedas. So what? Its like you have a headache and the doctor suggests a medicine, He writes the name of the medicine. You are reading the name of the medicine but are not taking the medicine, When are you going to take it ? Unless and until you take that you are not going to achieve by any chance whatever is promised to you, because it is such a deep ignorance about all these ideas we have learnt and has penetrated into us. Such a lot of ignorance. That ignorance is really like a ditch of no return. I have seen people who have 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page2.txt Original Transcript : English read books after books. There are people who do one lakh mantras, fasting and reach nowhere. They are the most hot-tempered people or they have no joy in their heart. They leave their families come out of it and think that they have done a great sacrifice. God does not want all this non-sense. Why will God who is your father who is so compassionate and loving personality want you to suffer? Why should you suffer? By suffering how will you gain moksha is beyond me. If you take it the other way as Kabir has said. 'By starving if you are going to achieve your moksha then already there are many people who are starving in this country so they will all get their moksha. He says if by shaving your head you are going to get moksha then the sheep which is shaved every year should be there before you are there'. They all have made fun of them. They have all said all kinds of things for you to know that all these outside things are of no help. Of course you do it genuinely, because you want to have your liberation, your enlightenment. As mother, I tell you, you don't have to do all this. Please don't do it. First of all if you want to upset your mother you always say I will not have any food. So why do you want to do it. There is no need. So much importance is given to food. You get up at 4 am and go on chanting something and the whole house is up. a Apart from that the other influences are of false Gurus. Madras is full of them, everybody seems to be some sort of Guru slave. Everybody is a dikhit (got diksha from a guru) and tantrikas, when you have these bad Gurus they create such negativity that they cannot prosper. The Laxmi Tattwa goes out. Because of that the poverty will never go. Unless and until you get rid of all these horrible Gurus, WWe have them everywhere in India. But here But worse is Calcutta. the people are so simple and hero worshippers. As the Muslims have Jehad we are having Jehad against ourselves. We are killing ourselves, don't eat food, don't do this, do that all the time after our lives. God has created this world for your comfort and enjoyment. Why did he create this world if you had to go through such hell. In Sahaj Yoga you know your identity. You understand how glorious you are once you are connected to the mains you know what powers you have. How beautiful. you are within and you start respecting yourself. You don't have ego but you have a right idea about yourself. I'm so happy, I see so many people here who are willing to take to Sahaj Yoga, who are in Sahaj yoga. Of course it cures people, it has cured many people. Apart from that it also gives you mental peace. Emotionally you become a very balanced person, but above all you get the power to give realization to others. First you get your nirvichar samadhi and then you get your nirvikalpa samadhi. You all get it as soon as you are connected to the mains. Its a very remarkable thing. A Sahaja Yogi in Bangalore told me he was doing tissue culture. Only 50% is successful. But I am a Sahaja Yogi. I just stand here and give vibrations, they pass through the bottles and my success is 100%. He is a farmer he does not know even English but he says, 'Mother, there is such knowledge within myself I can feel it'. This is what one has to know that what you 3. 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page3.txt Original Transcript : English are not. This is very important to know that we are not ordinary human beings. First of all you have come to this programme because you are seekers. You are special human beings. Then you get your realization. You get all your powers. You need not be a P.H.D. etc. You need not be a big successful person. Those who think they are very successful will never get realization, because they are lost to normal common sense, like bureaucrats, ministers, are very difficult. So how do they get it? They get it when they have from inside innately thing desire to achieve it. Just to feel that way, It is a such a remarkable thing that everything is tangible. Even the small children can tell you what's wrong with you, which chakra is bad. Its such a great discovery which we don't realize, may be because we have no sense of our spirituality. When I went to Russia, the oldest University in Leningrad, St.Petersburg University gave me a big award. They made me one of the 10 members of the University. I looked at the award and said I'm just a housewife. I'm not a Scientist'. One of the recipients of this award was Einstien. They said 'What has Einstein done. He has just managed the material side. He worked on matter, while you have worked on human beings'. Things are going to work out. You should all move out from all this kind of darkness and get into the light. See for yourself. What you are. First of all to be born in this country means you have really something special. Such a blessing, it is you have no idea. This mother earth, nowhere you will find such a mother earth in the whole world. But you have to have your realisation otherwise you cannot value it. That is why I want you to understand that even if you get your realisation, try to understand that you have achieved something exceptionally in life which you could not have had. Its tangible, you can find out on your finger tips about anyone, or yourself, theirs and your chakras. Such a big gift is there and I would request that you should utilize this gift by gifting it to others who have not received it. Thats the greatest thing you are to do and you will be joining into a very very big global group which is the living organisation of Sahaj Yoga. All over the world you will have friends. All over the World they will know you. As you are here in Sahaj Yoga you have to understand that all your customs, relations anything is respected. Nobody will say don't do this or don't do that. But you yourself will become your own Guru, because there is light in your attention. May God Bless You. What is the reason for man's existence. Question To be an instrument of God and to enjoy His blessings. Answer 4 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page4.txt HINDI TRANSLATION (English Talk) सारांश (Excerpt) Scanned from Hindi Chaitanya Lahari आज हम शब्द जाल में खो गाए हैं। हम मन्त्रों का उच्चारण करते हैं. पुस्तकें पढ़ते हैं, कोई शैव है, और कोई विष्णवी। ये परमात्मा के दैवी प्रेम की सरवंव्यापक शक्ति से नहीं जोड लेते तब सारी बातें हमारे लिए इसलिए महत्वपूर्ण थीं क्योंकि हमने सोचा तक भक्ति अर्थहीन है। अतः सर्वसाधारण बात यह है कि योग था कि इन विधियों से हम अपने अन्तिम लक्ष्य, मोक्ष को प्राप्त घटित होना आवश्यक है। चाहे आपको शास्त्रों और वेदों का जान कर सकेंगे इस प्रकार मेरे विचार से भारतीय अत्यंत चूस्त एवं हो, बिना योग के सब अर्थहीन है। भूलभूत रूप से आध्यात्मिक हैं। वे जानते हैं कि अच्छा क्या है, और बुरा क्या है। धर्म अधर्म को भी वे जानते हैं। आध्यात्मिक जीवन के वे कार्य करते हैं। परन्तु अपने हृदय में वे जानते हैं कि ऐसा आपको लिख कर दे तो उसे खाने की अपेक्षा आप उसका नाम करना अनचित है। पर वे लाचार हैं। हमें यह समझना चाहिए कि हमारे पूर्वज महान दृष्टा, संत एवं अवतरण थे जिन्होंने हमारे आत्मसाक्षात्कार को प्राप्त किये आप अपने जन्म सिद्ध अधिकार आध्यात्मिक उत्थान के लिए बहुत समय लगाया। हमें उनका आशीर्वाद प्राप्त है। हमारे पर्वजों के लिए भौतिक जीवन का के गहन अज्ञानान्धकार में हम धस चुके हैं। यह अज्ञान एक बहुत महत्व नहीं था। दक्षिण में मझे लगता है कि लोग धर्म में गहते खाई है। जिससे निकलना अत्यंत दश्कर हैं। मैं ऐसे लोगों बहुत ही गहन उतरे हुए हैं। मैं शालीवाहन के बारे में पढ़ती हैं जिनकी भेंट कश्मीर में एक बार ईसा मसीह से हुई ईसा मसीह ने उन्हें बताया कि "मैं मलेच्छों (मल + इच्छा) के देशों से आया हूँ हाता। उनका स्वभाव बहुत ही उग्र है, और उनके हृदय में अर्थात जहां के लोग मल की इच्छा करते हैं उनकी इच्छा मल की है पवित्रता की नहीं। और मैं यहां इसलिए आया हूँ क्योंकि और सोचत है कि उन्होंने, महान त्याग किया है। परामात्मा इस आप लोग पूर्णतया निर्मल हैं। तो शालीवाहन ने उनसे कहा प्रकार की मूखेतापूर्ण बातें नहीं चाहते। परमात्मा जो कि आपके आप यहां क्यों आना चाहते हैं, आप को तो जा कर मूलेच्छ पिता है, अति करूणा एवं प्रेम मय हैं, क्यों आपको दरखी देखना लोगों के हित के लिए कार्य करना चाहिए।" आज भी हम भिन्न प्रकार के लोग हैं। इस घोर कलयुग में भी कम से कम 70 प्रतिशत लोग परमात्मा में विश्वास करते है। परसात्मा के प्रति किस प्रकार आप मोक्ष को प्राप्त कर पाएंगे? जैसे कबीरदास जी जुड़ा हो तो यह अर्थहीन है। अपनी भक्ति को जब तक हम जैसे आपको यदि सिर दर्द हो और डाक्टर कोई औषधी उच्चारण करते रहें। कब आप इस औषधी को लेंगे? बिना को किसी भी तरह से प्राप्त नहीं कर सकते क्योंकि मिथ्या बिचारों को जानती हैं जिन्होंने ढेरों पुस्तके पढ़ी हैं। कुछ लोग एक लाख मन्त्रोच्चारण करते हैं, व्रत करते हैं। परन्त उन्हें कोई लाभ नहीं आनन्द बिल्कल नहीं है। परिवार को त्याग कर वे चले जाते हैं। चाहेंगे? आप दख क्यों उठाएं? मैं नहीं समझ सकती कि दख उठाने से उनकी श्रद्धा है तथा उसका उन्हें भय है। ने कहा है कि व्रत करने से यदि मोक्ष प्राप्त होता तो भारत के केवल दरिद्र लोग ही मोक्ष को प्राप्त कर पाते। सिर मंडाने से यदि मोक्ष प्राप्त होता तो भेडें, जिनकी ऊन हर साल उतार ली जाती है, को ही मोक्ष प्राप्त होता। इन लोगों ने इन सब कर्म काण्डों का उपहास करके आपको यह बताने की चेण्टा की है कि इन बाह्य कार्यों से आपको कोई लाभ न होगा। निसंदेह आप ये सब कर्मकाण्ड बड़ी तत्परता से करते हैं क्यों कि आप आत्मसाक्षात्कार एवं मोक्ष प्राप्त करना चाहते हैं। माँ होने के नाते में आपको बताती हैं कि आपको यह सब कर्म काण्ड नहीं करने हैं। कृपया ऐसा ने करें। माँ को यदि आपने सताना हो तो आप कहते हैं कि मैं खाना नहीं खाऊंगा। ऐसा आप क्यों करना चाहते हैं? इसकी कोई आवश्यकता नहीं। भोजन को इतना महत्व देना अनावश्यक हैं मन्त्रोच्चारण द्वारा आपका परे घर को सिर पर उठा लेना कहा तक उचित है? ये जो भावना हमारे अन्दर है यह मात्र एक भय हैं। किसी अनजानी शक्ति का भय। हम नहीं जानते कि सर्वशक्तिमान परमात्मा करूणा एवं प्रेम के सागर हैं। हम मानवों को चाहिए कि परमात्मा को जानने की अवस्था को प्राप्त करें। हम परमात्मा को जानते महीं है। हम स्वयं को भी नहीं जानते। पहले हमें स्वयं को जानना होगा इसके उपरान्त ही हम परमात्मा को जाने जाएंगे। दक्षिण भारत में मुझे अल्याधिक कर्मकांड नजर आया है। मैं आश्चर्यचकित थी कि कितने हुदय पूर्वक लोग सभी कुछ कर रहे हैं। पर वे ऐसा करने का कारण नहीं जानते। उनकी यह अन्ध श्रद्धा है, अन्ध श्रद्धा उन्हें कहीं भी नहीं ले जाएगी। मैं सोचा करती थी कि कब मैं उन्हें यह बता पाऊंगी कि आपको इस अन्ध श्रद्धा से ऊपर उठना है। श्रद्धा आप में होनी चाहिए पर श्रेद्धा तो ज्ञान सम्पन्न भक्ति होती है। बिना ज्ञान सम्पन्नता (बोध) के भक्ति अर्थ-हीन है। जैसे यह माइक्ोफोन यदि अपने स्रोत ने न । प्रतः चार बजे उठ कर 5 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page5.txt Hindi Translation (English Talk) इसके अतिरिक्त झूठे गुरुओं का भी प्रभाव है। मद्रास इनसे भरा पड़ा है। हर व्यक्ति किसी गुरु का दास है। कलकत्ता का तो और भी बुरा हाल है। हर व्यक्ति ने किसी न किसी गरू से दीक्षा ले रखी है। कगरुओं या तान्त्रिकों के चक्कर में आप आ जाते हैं तो आप समुद्ध नहीं हो सकते। लक्ष्मी तत्व बाहर चला जाता है। और ऐसा होने पर निर्धनता पीछा नहीं छोड़ती। अतः इन कगरुओं से पीछ़ा छुड़ाएं। पूर्ण भारत वर्ष इन से भरा पड़ा है। परन्तु यहां के लोग इतने सीधे हैं कि इनकी पूजा किये चले जा रहे हैं। आवश्यक नहीं। अफसर, मंत्री आदि लोग सर्वसाधारण विवेक को खो देते हैं और उन्हें आत्मसाक्षात्कार देना बहुत कठिन हो जाता है। स्वयं को बहुत सफल मानने वाले लोगों को कभी आत्मसाक्षात्कार प्राप्त नहीं होगा। शुद्ध इच्छा के बिना आत्मसाक्षात्कार प्राप्त नहीं हो सकता। यह इतनी विशेष चीज है कि इसमें सभी कुछ वास्तविक है। छोटे-छोटे बच्चे आपको बता सकते हैं कि आपको क्या समस्या है और आपका कौन सा चक्र खराब है। यह इतनी महान खोज है, इसका हम अन्दाज नहीं लगा सकते, सम्भवतः अपने अध्यात्म विवेक के अभाव के कारण। रूस में जब में गई तो लैनिन ग्राड के प्राचीनतम जिस प्रकार मसलमान लोग जहाद करते हैं उसी प्रकार हम विश्वविद्यालय, सेंट पीटर्सबर्ग विश्वविद्यालय में मुझे एक बहुत बड़ा इनाम दिया। विश्वविद्यालय के दस सदस्यों में उन्होंने मुझे भी स्थान दिया। इनाम को देख कर मैंने कहा कि "मैं तो मात्र घरेलू स्त्री हूँ। मैं कोई वैज्ञानिक नहीं।" इस इनाम को पाने वालों में से एनस्टोइन भी थे। यही इनाम एनस्टाइन को भी दिया गया था। वे कहने लगे कि एनस्टाइन ने क्या किया है? उसने केवल भौतिक पक्ष को ही सम्भाला है। एनस्टाइन ने तो केवल भौतिक पदार्थ पर ही कार्य किया है, परन्त आपने तो जीवित मानव पर भी अपने विरूद्ध जहाद कर रहे हैं। खाना मत खाइए, यह मत कीजिए, वह मत कीजिये, इस प्रकार अपने जीवन के पीछे पड़े हैं और अपनी हत्या कर रहे हैं परमात्ना ने इस विश्व की सष्टि आपके सुख एवं आनन्द के लिए की है। इस प्रकार के नर्क में ही यदि आपने रहना है तो परमात्मा ने संसार को क्यों बनाया? सहजयोग में आप अपने व्यक्तित्व को पहचानते हैं। आप समझ जाते हैं कि आप कितने गरिमामय है अपने स्रोत से जड़ने के बाद आप अपनी शक्तियों को जान जाते हैं। आपको समझ आ जाता है कि अपके अन्दर कितना सौन्दर्य है और आप अपना सम्मान करने लगते हैं। आपमें अहमू नहीं आता परन्त अपने विषय में आप उचित आंकलन करने लगते हैं। 1. कार्य किया है। सारे कार्य फलीभूत होंगे इस प्रकार के अन्धेरे से निकलकर आप सब प्रकाश में आएं स्वयं चीजों को देखें। आप क्या हैं। इस देश में जन्म लेना ही एक विशेष बात है। यह इतना बड़ा वरदान है, जिसकी आप कल्पना भी नहीं कर सकते। इस देश जैसी भूमि आपको परे विश्व में नहीं मिल सकती परन्तु आत्मसाक्षात्कार को प्राप्त किये बिना आप इसका मूल्यांकन नहीं कर सकते। इसी लिए मैं चाहती हैं कि आप यह समझे कि आत्मसाक्षात्कार के रूप में आपने जीवन में बहुत बड़ा वरदान पा लिया है। यह में बहुत प्रसन्न हैं कि यहां पर बहत से लोग सहजयोग में हैं और सहजयोग को स्वीकार करने के लिए तैयार हैं। निसंदेड सहजयोग रोग दर करता है इससे बहुत से लोग रोग-मुक्त हुए। इसके अतिरिक्त यह आपको मानसिक शान्ति प्रदान करता है। भावनात्मक रूप में भी आप अत्यंत संतुलित व्यक्ति वन जाते हैं. हूँ आ जाती हैं। पहले आप निर्विचार समाधि को प्राप्त करते हैं और वास्तविकता है, अपनी अंगलियों के छोरों पर आप किसी को. फिर निर्विकल्प समाधि प्राप्त करते हैं। स्रोत में जुड़ते ही आप को यह सब वरदान प्राप्त हो जाते हैं। बंगलौर का एक सहजयोगी मझे बता रहा था कि वह ऊतक जीवाण समह (टिश कल्चर कर रहा है जो कि केवल पचास प्रतिशत ही सफल होता है। परन्त में एक सहजयोगी हैँं। मैं यहां खड़ा हो कर चैतन्य लहरियाँ देता हूँ विश्वव्यापक समूह, सहजयोग जीवन संस्था का एक हिस्सा और चैनन्य मेरी बोतलों में बहने लगता है और मझे बन जाएगे। पूरे विश्व में आपके मित्र होंगे. परे विश्व में लोग शत-प्रतिशत सफलता प्राप्त होती है। यह एक किसान है जो अंग्रेजी भाषा तक नहीं जानता। वह कहता है कि श्री माता जी मर अन्दर एसा ज्ञान है, जिसे मैं अनुभव कर सकता है। इस चीज को हमं जानना है। यह समझना अल्यंत आवश्यक है कि हम साधारण मानव नहीं है। सर्वप्रथम आपको इस कार्यक्रम में बन जाएगे परमात्मा आपको धन्य करे। उपस्थित होना होगा क्योंकि आप जिज्ञास हैं। आप विशिष्ट अपने और अन्य लोगों के चक्रों के विषय में जान सकते हैं। यह ऐसा बरदान है। और मैं प्रार्थना करूंगी कि दसरों को आत्म साक्षात्कार देने के लिए इसका उपयोग करें। यही महानतम कार्य है जो आपने करना है। और तब आप आपको जान जाएंगे। एक सहजयोगी होने के नाते आपको यह जानना है कि आपने सहजरीती रिवाज और सम्बन्धों का सम्मान करना है। कछ करने या न करने के लिए कोई आपसे न कहेगा। परन्त चित्त प्रकाशित होने के कारण आप स्वयं के गुरू प्र. मानव अम्तित्व का क्या कारण है? मानव है। तब आपका आत्मसाक्षात्कार प्राप्त हाता है और अपनी मभी शक्तिया प्राप्त हो जाती हैं । इसके लिए पी. एच.डी होना आवश्यक नहीं, बहुत अधिक मफल व्यक्त होना भी ऊ. परमात्मा के उपकरण बनने और परमात्मा के आशीर्वा्द का आनन्द उठाने के लिए तलि 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page6.txt MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from MarathiChaitanya Lahari आजकाल आपण शब्द-जंजाळामधें हरवलो आहोत. आपण मंत्र-पठण करतो. ग्रंथ पारायण करतो , आपल्यामधें शैवपंथी आणि वैष्णवरपंथी आहेत. या सर्व गोष्टींना आपण महत्त्व देतो कारण हे सर्व केल्यानें आपल्याला मोक्ष मिळणार - अंतिम साध्य अशी आपली समजूत झालेली असते. या वावतीत भारतीय लोक तत्पर असतात. ते मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे असतात. योग्य काय अयोग्य काय हे पण ते जाणतात , धर्म आणि अधर्म यातील फरक पण ते जाणतात. ते कांही चूका करतील किंवा धार्मिक शिकवणूकीच्या विरोधात असलेल्या गोष्टीकडे वळतील : पण त्याचवरोबर आपण ही चुक करत आहोत ही बोच त्यांच्या हृदयांत आत दडलेली असते पण त्या बावतीत काय कराव हे त्यांना कळत नाही. आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आपल्या पूर्वजांकडून जे थोर महात्मे. संत आणि अवतारी पुरूष होते. विशेष कृपाशीर्वाद मिळाले आहेत, त्यांनी आपल्या अध्यात्मिक उन्नतीकरता खूप वेळ आणि श्रम खर्च केले आहेत त्यांना ऐहिक जीवनाबद्दल आस्था नव्हती. आपल्याकडे विशेषतः दक्षिण भारतातले लोक बरेच धार्मिक प्रवृत्तीचे असतात. मी वाचलेलं आठवतं की शालिवाहनाला काश्मीरमधे खिस्त भेटले होते. खरस्तांनी सांगितलं " मी म्लेच्छांच्या देशांतून आलो : (मल- इच्छा म्हणजे वाईट, घाणेरडी इच्छा) त्यांना वाईटाचीच इच्छा असते-चांगल्या गोष्टीची मुळीच नाही. तुमच्याकडचे लोक निर्मल शुध्द आहेत म्हणून मी इकडे आलो. शालिवाहन म्हणाले" तुम्ही इकडे येऊन काय करणार ? तुम्ही म्लेंच्छ लोकांवरोवरच राहून त्यांच्यासाठी कांहीतरी करा." आपण आजही जरा वेगळ्या प्रकारचे लोक आहोत.सध्याच्या या भयंकर कलियुगांतही सत्तर टक्के लोक देवावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यांना देवावद्दल श्रध्दा आहे आणि भीति पण. आपल्या लोकांची ही प्रवृत्ती खरं म्हणजे ज्याला आपण जाणूं शकत नाही त्याच्यावद्दलची . अतर्क्य वस्तूवद्दल असावी तशी भीती आहे. ईश्वर म्हणजे प्रेमाचा व करूणेचा सागर आहे हे आपण ओळखत नाही. आपण मानवप्राण्यांना त्याच्यासाठी एका विशिष्ट अवस्था मिळवावीं लागते. आपण देवाला ओळखत नाहीच पण स्वतःलाही ओळखत नाही. आपण प्रथम आपल्यातील 'स्व' लाच ओळखायला पाहिजे. आपल्या स्वरूपाची औळख पटल्यावरच आपण ईश्वराला ओळखू शकू, मी वा दक्षिण प्रदेशांत कर्मकाण्ड खूप चाललेलं पाहते.हे सर्व अगदी मनापासून करणारे लोक पाहून मला आश्चर्य वाटलं ; पण आपण हे का करतो है खरं म्हणजे त्यांना कळत नाही. हे सर्वकांही श्रद्धेने चालतं पण ती डोळस श्रद्धा नसल्यामुळे त्यांतून पदरांत कांही पड़त नाही. या लोकांनी याच्या पलीकडे जायला हवं हे त्यांना कसं पटवायचं हा मी विचार करू लागले. 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page7.txt Marathi Translation (English Talk) तुमच्याजवळ श्रध्दा हवीच पण ती श्रध्दा प्रकाशित असायला हवी. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रकाशित होत नाही तोपर्यंत या भक्तीला अर्थ नाही. हा मायक्रोफोनच बघा ना : जोपर्यंत विजेच्या प्रवाहाशी तो जोडला जात नाही तोपर्यत त्वाचा काय उपयोग होणार ? तसंच जोपर्यंत भक्तीमधून तुम्ही यासर्व व्याप्त - ईश्वरी प्रेमशक्तीशी ब्रह्मचैतन्य जोडले जात नाही तोपर्यंत भक्तीला अर्थ राहणार नाही. कारण ते एखाद्या तार तोडून टाकलेल्या टेलिफोनसारखं असतं. हा वोग व्हायलाच हवा ही अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही पुष्कळ ग्रंथ वाचा वेदांचा अभ्यास करा, कांही उपयोग नाही.जसं तुम्ही डोकं दुखतं म्हणून डॉक्टरकडे गेलात , त्याने औषधाचं नांव लिहून दिलं, तुम्ही वाचलं पण औषध घेतलं नाही.हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्यासाठीच वाढून ठेवलेल तुम्हाला मिळणार नाही. कारण केवळ अज्ञानामुळेच या सर्व समजुती आपल्यामधे रूजून गेल्या आहेत.केवढ अज्ञान! एवढे अज्ञान म्हणजे बाहेर पड़ायला वाव नसणारा खड्डाच. खूप पुस्तकं वाचलेले लोक मी पाहिले आहेत ; लाख लाख मंत्र म्हणणारे, उपास-तापास करणारे लोकही असतात. पण त्यांना कांहीच मिळालं नाही.ते जास्तच शीघ्र-कोपी असतात किंवा त्यांच्या अंत:करणांत आनंद नसतो. ते घरदार प्रपंच सोडून जातात. त्यांना बाटतं आपण खूप त्याग केला आहे. परमेश्वराला हा मूर्खपणा पसंत नाही जर परमेश्वर तुमचा पिता आहे . जो करूणा व प्रेमाचा सागर आहे त्याला तुम्ही दुःखी असलेलं कसं चालेल ? तुम्ही कष्ट का करून घ्यायचे? कप्ट केल्यानेंच मोक्ष कसा मिळतो हे मला तर समजतच नाही. दुसर्या दृष्टीने बघितलं तर जसं कबीर म्हणाले होते की " जर उपास करून मोक्ष मिळणार असेल तर आपल्या देशांत उपाशीपोटी असलेले खूप लोक आहेत त्यांना पण मोक्ष मिळायला हवा. जर मुंडन करून मोक्ष मिळणार असेल तर विचार्या शेळ्या. ज्यांचं दर वर्षी मुंडन होतं त्या तुमच्या आधीच तिथे पोचतील ". सर्व संतांनी या कर्मकाण्डावर उपहास केला आहे. त्या सर्वांनी वेगवेगळ्या तहांनी तुम्हाला सांगितलं की या बाह्यातल्या कर्मकाण्डांचा कांही उपयोग नाही. तुम्ही ते सर्व प्रामाणिकपणे करतां हे खरं कारण त्यांतून तुम्हाला मोक्ष मिळवायचा असतो, साक्षात्कार हवा असतो. आई म्हणून मी तुम्हाला सांगते की हे सर्व करायची जरूर नाही. हे सर्व बंद करा. आता तुम्हाला आईला त्रास द्यायचा असेल तर प्रथम तुम्ही म्हणाल की मी जेवणार नाही. तर मग तर तुम्ही है सर्व का करता ? त्याची कांही जरूरी नाही. अन्नाला आपण फार महत्त्व दिलं आहे. पहाटे चार वाजतांच उठून मत्र म्हणायला सुरूवात होते व सर्व घर गजबजायला लागतं. आणखी एक प्रकार म्हणजे खोट्या गुरुंच्यामुळे तुमच्यावर होणारे परिणाम, प्रभाव, मद्रासमधे तर हे फारच आहे : प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गुरुचा गुलाम असतो. कलकत्ता तर त्यापेक्षा भयंकर प्रत्येकाला कुठल्या तरी गुरूची वा तांत्रिकाची दीक्षा मिळालेली असते. अशा खोट्या गुरूंच्या प्रभावामुळे तप्हतहेच्या बाधा होतात आणि त्यांची उन्नति होत नाही. त्यांचं लक्ष्मीत्त्वच विघडतं. म्हणून ही गरीबी कधीच संपणार नाही , जोपर्यंत या खोट्या व अघोरी गुरुंचा प्रभाव संपत नाही. भारतात सगळीकडे असे गुरु सापडतील. इथले लोक मात्र साधे आहे व महात्म्यांचा आदर करणारे आहेत. जसा मुसलमान लोक जेहाद करतात तसं आपण आपल्यावरोवर जेहाद करायला निघालो आहोत. आपण आपलाच नाश करत आहोत. उपास करा, हे करू नका ते करा - सारख रोजचं आपल्या पाठीमागे आहेच. परमेश्वराने हे जग तुमच्या सुखाकरतां, आनंदाकरता निर्माण केलें आहे. जर तुम्हाला एवढा त्रास करून घ्यायचा असेल तर त्याला है सुंदर जग निर्माण करायची काय जरूर होती? सहजयोगांत तुम्हाला तुमची खरी ओळख झालेली आहे.या परमचैतन्याबरोबर योग झाल्यावर तुम्ही किती उच्च स्थितीवर आहात. तुमच्यात काय काय शक्ती जागृत झाल्या आहेत है तुम्ही जाणता. तुम्ही आतून किती सुंदर होता आणि आपल्या स्वरूपाचा आदर करू लागता. तुमच्यामधे अहंकार रहात नाही पण स्वतःवद्दल योग्य ती समज निर्माण होते. इथे सहजयोगी झालेले इतके लोक बघून आणि अजून पुष्कळ जण सहजयोग करायला उत्सुक असल्याचं पाहून मला फार समाधान झालं आहे.सहजयोगामधून पुष्कळ लोकांचे आजार बरे झाले आहेत. पण त्याहीपेक्षा तुम्हाला मानसिक शांति मिळाली आहे.मानसिक दृष्टया तुम्ही पूर्णपणे संतुलनात येता आणि सर्वात मोठे म्हणजे तुम्ही दुसर्याला आत्मसाक्षात्कार देऊ शकता. प्रथम तुम्हाला 8. 19940117_Talk To Sahaja Yogis_Madras.pdf-page8.txt Marathi Translation (English Talk) निर्विचार समाधी मिळते व नंतर निर्विकल्प समाधी प्राप्त होते परमचैतन्यावरोबर तुमचं संधान झाल्यावरच ही अवस्था तुम्हाला मिळते. ही एक प्रशंसनीय गोष्ट आहे. बंगलोरमधील एक शास्त्रज्ञ टिश्यू-कल्चर करतात. त्यांनी मला सांगितलं की " मला ५० टक्के यश मिळायचं. मी सहजयोगी आहे : यश मिळतं " तसाच एक साधा शेतकरी, ज्याला इंग्रजी भाषा मुळीच येत नाही, म्हणाला माताजी, मला आता इतकं ज्ञान मिळालं आहे की मला आंतून ते जाणवतं." म्हणून तुम्ही कोण नाहीत ते तुम्ही प्रथम ओळखलं पाहिजे ; म्हणजे तुम्ही आता नुसते साधे मानव नाहीत ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही बा प्रोग्रामला आलात म्हणजे तुम्ही साधक आहात, विशेष माणसं आहात.मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार गिळाला , सर्व शक्त्या मिळाल्या. तुम्ही त्याकरतां पी.एच.डी.पंडित किंवा आणखी कोणी मोठा अधिकारी असायला हबं असं नाही. ज्यांना आपण कोणी विशेष व्यक्ती आहोत असं वाटतं त्यांना हा अनुभव मिळणार नाही : कारण त्यांना साधारण व्यवहार ज्ञान हरवलेलं असतं. उदा.मंत्री राजकारणी इ.लौकांना हे अवघड जातं. मग त्यांना हे कसं प्राप्त होणार? जेव्हां त्यांना आंतून ही शुध्द इच्छा होईल तेव्हा. तसं प्रामाणिकपणे वाटेल तेव्हा हे सर्व इतकं महान आहे की त्यामध्ये अशक्य असं काही नाहीच अगदी लहान मुलं पण तुम्ही कुठे चुकत आहांत. कुठले चक्र खराब आहे हे तुम्हाला सांगतील हा मोठा शोध आपल्याला सहज मिळण्यासारखा आहे म्हणून आपण ते लक्षांत घेत नाही. कदाचितु आपल्यांतच ही ईश्वरी देणगी आहे कनी आपल्याला कल्पनाच नसावी. मी रशियांत गेले होते तेव्हा लेनिनग्राडमधील सेन्ट पीटर्सवर्ग या सगळ्यांत जुन्या विद्यापीटाने माझा सन्मान केला आणि त्या विद्यापीठाच्या दहा लोकांच्या मंडळात मला सभासद केलं तेव्हा ते पाहून मी म्हणाले मी एक साधी गृहिणी आहे कोणी शास्त्रज्ञ नाही." आईन्स्टाईनला हा मान मिळाला होता.ते म्हणाले " आईन्सटाइनने काय केलं ? तर त्याने फक्त सृष्टीच्या जड कार्याकडे लक्ष दिलं. त्यांने अणूवर जड़ द्रव्यावर अस केला. तुम्ही जिवंत मानवावंर कार्य करत आहांत." हे सगळे घटित होणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या अंधारात चालत होतात त्यांतून वाहेर पडून प्रकाशांत यायचं आहे. तुम्हीच तुमच्याकडे वघा आणि स्वतःला ओळखा. सर्वप्रथम तुम्ही या देशांत जन्माला आलांत त्याअर्थी तुम्ही काही तरी पुण्यच केलेलं असणार. ही केवढ़ी मोठी कृपा तुमच्यावर झाली आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही जिथे आता बसला ती भूमि इतकी पवित्र भूमिभाता आहे की जगांत दुसरीकडे इतकी पुण्पवान भूमि नाही. पण तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय या गोष्टीची किंमत व महति समजणार नाही.म्हणून मी तुम्हाल नीट समजावून सांगत आहे की जरी तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला तरी लक्षांत घ्या की तुम्हाला जीवनांतील अनमोल अस कांही प्राप्त झालं आहे जे एरवी तुम्हाला मिळणं शक्य नव्हतं. आधी नुसत उभं राहू मी त्यांना चैतन्यलहरी देतो. आता मला १००टक्के तमचं हैं पण ते सत्य आहे; स्वतःबद्दल किंवा दूसर्यायद्दल स्वत:च्या किंवा दुसर्यांच्या चक्रांवद्दल सर्व कांही तुम्हाला हाताच्या बोटांवर समजेल. है तुम्हाला एक फार मोठ वक्षिस मिळालं आहे आणि लेच दुसऱ्या लोकांना. ज्यांना अजून ते प्राप्त नाही, देणे हाच त्याचा खरा उपयोग आहे. ही गोष्ट केलीत तर तुमच्या हातून फार मोठे कार्य घडल्यासारखं होईल व सार्या विश्वाच्या या मोठ्या सागरामध्ये मिसळून जाल कारण तीच या सहजयोगाची जिवंत संघटना आहे. मग जगभर तुम्हाला मित्र भेटतील, सर्व जगांतले लोक तुम्हाला ओळखतील. तुम्ही सहजयोगांत आल्यानंतरही तुमचे रिवाज, नातलग वगैरे सर्वांचा आदर ठेवला जाईल. हे नका करू, ते नका करू असं कोणी म्हणणार नाही. तुम्हीच तुमचे स्वतःचे गुरू व्हाल कारण आता तुमच्या चित्तात प्रकाश आला आहे. परमेश्वराचे तुम्हाला अनंत आशीर्वाद. प्रश्न : माणसाच्या आयुष्याचा खरा अर्थ कोणता ? उत्तर : परमेश्वरी कार्याचं साधन बनणे आणि त्याच्या आशीर्वादाने पावन होणे.